अगर आज ख़ामोश रहे, तो कल सन्नाटा छा जाएगा ।
दहशतवादी कारवायांच्या निषेधाचे सूर मुस्लिम समाजात इतके अल्पमतात आहेत की त्यांचा आवाज क्षीण पडतो.. हिंदू समाजात दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश प्रकरणात जसं तुटून पडलं जातं, तसा जोश आणि संख्याबळ मुस्लिमांच्यात नसतं.. ‘सेव्ह गाझा’ चा आवाज जितका दुमदुमतो तितका ‘बॅन तालिबान’ किंवा ‘Hell ISIS’चा आवाज अजिबातच नसतो..दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या गोष्टी समाजात तीन पातळींवर होत असतात –१. …