आग जलनी चाहीए —
– डॉ सचिन लांडगे. ‘बदल’ हा अपरिहार्य आहे .. कशातला बदल? तर, आधी स्वतःतला बदल.. आपल्या विचारातला बदल, आपल्या कृतीतील बदल, आजूबाजूच्या परिस्थितीतील बदल.. सामाजिक बदल.. जगण्याच्या आयामातला बदल.. भाषा, संस्कृती, मान्यता, संकेत आणि एकूण जीवनमानातला बदल.. पण हा ‘बदल’ कोणामुळे होतो? आयुष्य मागील पानावरून पुढे चालू ठेवणाऱ्यांमुळे? दिवसाला दिवस जोडत …