नुसता येड्यांचा बाजार अन खुळ्यांची जत्रा..
डार्वीनचा सिद्धान्त चुकीचा आहे व तो शालेय पुस्तकातून बदलला पाहिजे असे वक्तव्य केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंग यांनी आज केले.अंधश्रद्धा माणसाला गायीचे मूत्र प्यायला आणि शेण खायला प्रवृत्त करू शकते.. म्हणून तर आपल्या देशात वैज्ञानिकांची नाही तर बुआ, बापू, अम्मा, टम्मा, योगी, साध्वी, महाराज, महंत, फादर, उलेमा, सुलेमा यांची राजरोस पैदास सुरु आहे.इथे शनीच्या दगडातुन ‘फक्त …